क्षीरसागर कुटूंबियांना नैसर्गिक आपत्तीतून चार लक्ष रुपयांची मदत
गेवराई दि २२ ( वार्ताहार ) शहरातील रंगार चौकातील दोन वर्षाचा मुलगा नालीत पडून वाहून गेला असल्याची घटना ( दि २६ जून ) रोजी घडली होती त्या कुटूंबियांना नैसर्गिक आपत्ती विभागाकडून चार लक्ष रुपयांची मदत करण्यात आली आहे .
याबाबद सविस्तर माहिती अशी की , बंन्टी क्षीरसागर ( मयत ) हा मुलगा आपल्या मोठ्या भावाकडे रंगार चौकातील अंगनवाडीत गेला होता तसेच पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू असतांना रस्ता ओंलाडून पडीकडे जात असताना रंगार चौकातील एका नालीत तो पडला आणि पुढे वाहून तसेल ही नाली समोर विद्रूपा नदीला जाऊन मिळत होती तब्बल विद्रूपा नदीत एक दिवस शोध मोहीम चालली होती त्यानंतर दूसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यूदेह मिळाला होता तसेच संपुर्ण गेवराई शहर या प्रकाराने हळहळ व्यक्त करत होते या पीडित कुटूंबियाला गेवराई स्थानिक महसुल प्रशासनातील नैसर्गिक आपत्ती विभागाकडून चार लक्ष रुपयांचा धनादेश तहसिलदार सचिन खाडे यांच्या हस्ते देण्यात आला आहे .
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...
सामान्य जनतेत काम करणाऱ्यांना पक्ष संघटनेत प्राधान्य देवू - अमरसिंह पंडित जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या उपस्थितीत गेवराईत सदस्य नोंदणीचा शुभारंभ...