कर्मचारी यांचा दारिद्रयरेषे खाली समावेश असल्यास होणार कार्यवाई
नवी दिल्ली दि १३ ( वार्ताहार ) केंद्र सरकार लवकरच कर्मचाऱ्यांची किमान उत्पन्न मर्यादा वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचा समावेश दारिद्रयरेषेखालील यादीत होणार नाही.. अशा वेळी या कर्मचाऱ्यांना रेशन कार्डवर मिळणारे लाभ सोडावे लागणार आहेत. उत्पन्न मर्यादा वाढल्यावरही रेशनवरील लाभ घेतल्यास, अशा कर्मचाऱ्यांना तुरुंगवारी घडू शकते
कोणावर होणार कारवाई..?
-
दारिद्रयरेषेखाली येत नसल्यास
-
सर्व सुख-सोयी असतानाही रेशनवरील लाभ घेतल्यास
-
कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत असेल तर
-
कुटुंबाचं दरमहा उत्पन्न 3000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास
-
एपीएल (APL) योजनेसाठी दरमहा उत्पन्न 10 हजारांपेक्षा अधिक नसावे
-
एकापेक्षा अधिक ठिकाणी रेशन कार्ड असल्यास