गेवराई दि ३१ ( वार्ताहार ) तालुक्यातील चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृत्यूदेह मिळून आला तसेच ही आत्महत्या नसुन खून आहे असा आरोप मयत मुलीच्या नातेवाईकांनी केला तसेच या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करा म्हणत नातेवाईकांनी उमापुरचा राज्य महामार्ग एक तास रोखला व प्रेत ताब्यात घेण्यात नकार दिला असल्याची घटना( दि ३१ रोजी ) घडली .