एम आय एमच्या तिरंगा रॅलीला परवानगी – खा ईम्तिया जलिल
एका खाजगी ग्राऊंन्डवर सभा होणार असल्याचं स्पष्टीकरण
मुबंई दि 11 ( वार्ताहार ) आज एम आय एम कडून तिंरगा रॅलीचे आयोजन करण्यात आल होतं रात्री पासुनच महाराष्ट्राच्या काना कोप-यातून एम आय एमचे कार्यकर्ते या रॅलीसाठी निघाले आहेत मात्र रात्री उशीरा मुबंई पोलिसांनी येणा-या दोन दिवसांत ओमाक्रॉयन विशाणू मुळे मुबंईत सङा रॅलीला परवानगी नाही अशी आदेश रात्री उशीरा काढण्यात आले आहेत .
या बाबद एम आय एमचे औंरगाबाचे खा ईम्तियाज जलिल यांनी आपली भूमिका सकाळी 8 वाजता स्पष्ट केली आहे ते म्हणाले की आमच्या समाजाला जे 5 टक्के आरक्षण जाहिर केले होते त्याचं काय ? तसेच वक्फ बोर्डाची 93 हजार एकर जमिन कोणी लाटली ? असे अन्येक महत्वाचे प्रश्न आम्ही राज्यकर्ते यांना विचारणार आहोत तसेच या रॅलीला परवानगी नाकारली असल्याबाबदही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे आम्ही एका खाजगी शाळेच्या ग्रांऊन्डवर ही सभा आयोजित केली आहे सकाळा बॅ असोयद्दिन औवेसी हे मुंबईला पोहचले आहेत आम्ही मराठा आरक्षणासाठी स्व काकासाहेब शिंदे तरूणांनी बलीदान दिले त्या ठिकाणी त्याला श्रंद्धाजली अर्पण करूण पुणे याठिकाणी रवाना होनार तसेच पुण्यात कार्यकर्ते यांना जेवन्याची वेवस्था केली आहे त्यानंतर आम्ही सायकांळी पाच वाजेपर्यंत मुंबईला पोहचानार आहोत आमच्या अनेक कार्यकर्ते यांना पोलिसांनी अडवलेलं आहे सरकार कडे आमच्याकडे प्रश्नांची उत्तरे नाहीत तसेच भविष्यात निवडणुका आहेत परत एकदा मुस्लिम समाजालाची दिशाभूल होऊ शकते म्हणुन आम्ही तिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे पाच वाजता एम आय एमचे पक्ष प्रमुख बॅ खा असोद्दीन औवेसी सभेला संबोदीत करतील व लोकशाही मार्गाने आम्ही तिरंगा हातात घेऊन शांततेत निघालो आहोत असेही खा ईम्तियाज जलिल यांनी स्पष्ट केलं आहे .
संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याचा, मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडून निषेध महाराष्ट्रात माध्यम स्वातंत्र्य धोक्यात आमदारच पत्रकारांना शिविगाळ...
बार्टीच्या 861 विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर करून देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला - अमित गोरखे अनुसूचित जातीतील संशोधन करणाऱ्या 861 विद्यार्थ्यांना...
पत्रकार समाजासाठी देणे लागते या भावनेतून जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांनी कार्य करावे प्रसिद्धी प्रमुखाच्या ऑनलाईन बैठकीत मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे प्रतिपादन...