गेवराई दि २५ ( वार्ताहार ) तालुक्यातील अनेक गांवातील राष्ट्रीय कुटूंब अर्थसाह्य मिळावे म्हणून या योजनेत दारिद्र रेषेखालील नागरिकांनी तहसिलदार यांच्याकडे अर्ज सादर केले होते परंतू पात्र लाभार्थी असुन त्याचां निधी वाटप करण्याऐवजी तो परत पाठवला आहे अश्या बेजाबदार गेवराईच्या तहसलदार सचिन खाडे यांच्यावर कार्यवाई करावी अश्या मागणीचे निवेदन वंचित आघाडी ने जिल्हाधिकारी यांना दिले आहे .
गेवराईचे तत्कालिन तहसिलदार धोंडिबा गायवाड यांच्या कार्यकाळात २०८ राष्ट्रीय कुटूंब अर्थसाहाय्य योजनेतील वरिल लाभार्थी पात्र ठरले होते यांचा निधीही जिल्हाधिकारी यांनी पाठवला होता याच प्रकरणात मंजूर झालेला निधी विद्यमान तहसिलदार सचिन खाडे यांनी परत पाठवला आहे तसेच या २०८ पात्र लाभार्थी यांच्यावर अन्याय केला आहे व आपल्या कर्तव्यात कुसूर केल्या प्रकरणी दफ्तर दिरंगाई कायद्याखाली त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाई करावी नसता लोकशाही मार्गाने अंदोलन छेडण्यात येईल. अश्या मागणीचे निवेदन वंचितचे तालुका अध्यक्ष पप्पू गायवाड , किशोर भोले , ज्ञानेश्वर हवाले यांनी दिले आहे
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...
सामान्य जनतेत काम करणाऱ्यांना पक्ष संघटनेत प्राधान्य देवू - अमरसिंह पंडित जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या उपस्थितीत गेवराईत सदस्य नोंदणीचा शुभारंभ...